
नवी देहली – कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या कालावधीत, म्हणजेच एप्रिल आणि मे मासांमध्ये प्रतिदिन होत असलेल्या चाचण्यांमध्ये घट होऊन आता निम्म्याच चाचण्या होत आहेत. एप्रिलमध्ये प्रतिदिन सरासरी १८ लाख, तर मे मासामध्ये प्रतिदिन १९ लाख ५० सहस्र चाचण्या केल्या गेल्या; मात्र ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एकाही दिवशी चाचण्यांची संख्या ११ लाखांपर्यंत पोचली नाही. ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ (कोरोनाच्या चाचणीचा प्रकार) चाचण्यांची टक्केवारी देशात अल्प होत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ ७० टक्के, तर जलद चाचण्या ३० टक्के होत होत्या; परंतु २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत सरकारी आकडेवारीनुसार एकूण चाचण्यांमधील ‘आर्.टी.पी.सी.आर्.’चा वाटा ६२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’