
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘मुंबई-कर्नाटक प्रदेशा’चे नाव पालटून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ केले जाईल. वारंवार सीमावाद निर्माण होत असतांना जुने नाव ठेवण्यात अर्थ नाही. त्यामुळे या भागाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
We have recently renamed Hyderabad-Karnataka region as Kalyana Karnataka. We have now decided to rename Mumbai-Karnataka region as ‘Kittur Karnataka’ in the coming days,” the chief minister said.https://t.co/U9nTyZkszZ
— Hindustan Times (@htTweets) November 2, 2021
राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘कर्नाटक राज्योत्सवा’मध्ये त्यांनी याविषयीची घोषणा केली.
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
Bangladeshi Infiltrators In Mumbai : मुंबईत पैसे घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय !
Fuel Reserves : देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
Priyank Kharge : (म्हणे) ‘रा.स्व.संघाने नोंदणीची कागदपत्रे सिद्ध ठेवावीत !’