
नाशिक – उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली आहेत. याचा फटका नैनितालमध्ये अडकलेल्या येथील २७ यात्रेकरूंना बसला आहे. यात्रेकरूंमध्ये येवला तालुक्यातील ४ शेतकरी, तर मालेगाव तालुक्यातील २३ यात्रेकरू यांचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी येथील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागा’च्या वतीने तेथील पोलीस प्रशासनाशी संपर्क करून यात्रेकरूंना एका उपाहारगृहात नेण्याची व्यवस्था केली आहे.
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !