
नाशिक – उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली आहेत. याचा फटका नैनितालमध्ये अडकलेल्या येथील २७ यात्रेकरूंना बसला आहे. यात्रेकरूंमध्ये येवला तालुक्यातील ४ शेतकरी, तर मालेगाव तालुक्यातील २३ यात्रेकरू यांचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी येथील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागा’च्या वतीने तेथील पोलीस प्रशासनाशी संपर्क करून यात्रेकरूंना एका उपाहारगृहात नेण्याची व्यवस्था केली आहे.
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार