साम्यवादी पक्षांवर बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

भारत आणि अमेरिका यांच्यात वर्ष २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणू करार रोखण्यासाठी चीनने भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते, असा दावा सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे.