पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम असल्याने बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना आर.टी.पी.सी.आर. चाचणी करणे बंधनकारक असून त्याचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या भागातील निर्बंध कायम ठेवले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम !
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम !
नूतन लेख
- Farooq Abdullah On Pakistan Bomb:(म्हणे) ‘पाकने हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, त्यांच्याकडे अणूबाँब आहे !’
- Accident In Rajasthan:राजस्थानमध्ये चारचाकी गाडीच्या अपघातात ६ जणांचा मृत्यू
- Maulvi Abu Bakar Arrested: हिंदुत्वनिष्ठांचा शिरच्छेद करण्यासाठी मिळाली होती १ कोटी रुपयांची सुपारी !
- Floods in Brazil:ब्राझिलमध्ये पूर : ५८ जणांचा मृत्यू, ७० सहस्र लोक बेघर !
- Adani Group Philippines Port:अदानी समूह फिलिपिन्समधील बंदर विकसित करणार !
- Reports On Pesticides Baseless:१० पट अधिक कीटकनाशकांची अनुमती देण्याची सर्व वृत्ते निराधार !