| महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १,००० पटीने कार्यरत असते. त्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करावा. |

महाशिवरात्रीच्या दिवशी ‘बं’या बीजमंत्राचा जप केल्याने होणारे लाभ !‘महाशिवरात्रीला देशी तुपाचा दिवा प्रज्वलित करून ‘बं’ या बीजमंत्राचा सव्वालक्ष जप केल्यास पुष्कळ हितकारी आहे. हा मंत्र शुद्ध आणि सात्त्विक भावनांना सफल करण्यात मोठे साहाय्य करतो. शक्यतो एकांतात महादेवाची विधीवत पूजा करावी किंवा मानस पूजा करावी. सव्वालक्ष वेळा ‘बं’ चे उच्चारण हे निरनिराळे यश मिळवून देण्यात साहाय्य करते. सांधेदुखी, वमन (उलटी), कफ, वायूजन्य आजार आणि मधुमेह इत्यादींमध्ये याचा लाभ होतो. हा बीजमंत्र स्थूल शरिरास तर लाभ करून देतोच, त्याचसमवेत सूक्ष्म आणि कारणदेह यांवरही स्वतःचा दिव्य प्रभाव पाडतो.’ (मासिक ‘लोक कल्याण सेतू’ (वर्ष ७ वे, अंक ८०)) |

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !