
पनवेल (मुंबई) – कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५१२ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात उपस्थित केला. या वेळी प्रशांत ठाकूर म्हणाले की, या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून सर्व चौकशा झाल्या आहेत; मात्र अद्यापपर्यंत एकाही संचालकांना, तसेच अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक तर दूर यातील एकाही व्यक्तीवर अद्याप कारवाई झालेली नाही. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा नेमका काय तपास करत आहेत ?
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !