‘गेले ३ मास मी वैद्य मेघराज पराडकर यांच्या सूचनेनुसार सकाळी आणि संध्याकाळी कांटेसावर फुलांचे चूर्ण घेतले. त्यामुळे मला पुढील लाभ झाले.

१. माझी गुडघेदुखी पुष्कळ न्यून झाली.
२. माझ्या स्नायूंना बळकटी मिळाली.
३. माझी पचनशक्ती सुधारली.
४. माझा चालतांना आत्मविश्वास वाढला.’
– श्रीमती सुचेता जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०२०)
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !