
नवी देहली – १ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकर्यांचा मोर्चा रहित करण्यात आला आहे. देहलीत झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय किसान युनियनचे बलबिरसिं राजेवाल म्हणाले की, शेतकरी आंदोलनाच्या अंतर्गत हुतात्मा झालेल्यांसाठी आम्ही देशभरात मोर्चे काढणार आहोत. आम्ही एक दिवसाचा उपवासही करणार आहोत.
राजेवाल यांनी सरकारवर आरोप करतांना म्हटले की, सरकारच्या कट कारस्थानामुळे ट्रॅक्टर मोर्चा अपयशी ठरला. यामध्ये अडथळे आणण्याचे सरकारने प्रयत्न केले. यामध्ये ९९.९० टक्के लोक हे शांततेत आंदोलन करत होते; मात्र काही चुकीच्या घटना घडल्या. सरकारने आमच्यासमोर अनेक अडथळे निर्माण केले; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद