पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !

अखनूर (जम्मू-काश्मीर) – येथील नियंत्रणरेषेवरून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्या ३ आतंकवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले; मात्र या वेळी झालेल्या चकमकीत ४ सैनिक घायाळ झाले.
4 soldiers injured in Pakistani firing along LoC in J-K’s Akhnoor sector https://t.co/i52hdj2gJ2
— Hindustan Times (@HindustanTimes) January 20, 2021
आतंकवाद्यांना घुसखोरी करता यावी; म्हणून भारतीय सैन्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी पाक सैन्याकडून भारतीय सैनिकी चौक्यांवर गोळीबार करण्यात येत होता.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !