पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !

अखनूर (जम्मू-काश्मीर) – येथील नियंत्रणरेषेवरून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्या ३ आतंकवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले; मात्र या वेळी झालेल्या चकमकीत ४ सैनिक घायाळ झाले.
4 soldiers injured in Pakistani firing along LoC in J-K’s Akhnoor sector https://t.co/i52hdj2gJ2
— Hindustan Times (@HindustanTimes) January 20, 2021
आतंकवाद्यांना घुसखोरी करता यावी; म्हणून भारतीय सैन्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी पाक सैन्याकडून भारतीय सैनिकी चौक्यांवर गोळीबार करण्यात येत होता.
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा