पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !

अखनूर (जम्मू-काश्मीर) – येथील नियंत्रणरेषेवरून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्या ३ आतंकवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले; मात्र या वेळी झालेल्या चकमकीत ४ सैनिक घायाळ झाले.
4 soldiers injured in Pakistani firing along LoC in J-K’s Akhnoor sector https://t.co/i52hdj2gJ2
— Hindustan Times (@HindustanTimes) January 20, 2021
आतंकवाद्यांना घुसखोरी करता यावी; म्हणून भारतीय सैन्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी पाक सैन्याकडून भारतीय सैनिकी चौक्यांवर गोळीबार करण्यात येत होता.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !