हिंदूंच्या मंदिरांची स्थिती जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केला आहे. ‘येथील गोशाळेतील गायींची गोमांसासाठी हत्या होत आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.