मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांच्याकडे मांडले लेखी गार्हाणे
सरपंचांचेही गावगुंडांना भय नसणे, हे चिंताजनक आणि दुर्दैवी !

सातारा, १२ डिसेंबर (वार्ता.) – जावळी तालुक्यातील शिंदेवाडी येथील धनश्री शिंदे यांनी संरपंचपदाची धुरा संभाळून ३ वर्षे झाली. या कालावधीत त्यांनी गावामध्ये समाधानकारक विकासकामे केली आहेत; मात्र काही गावगुंडांनी सरपंच हे पद गावाच्या सेवेसाठी कायमस्वरूपी आपल्यालाच मिळाले पाहिजे, असा हेका धरला आहे. त्यामुळे धनश्री शिंदे यांच्या प्रत्येक उपक्रमात चुका काढणे, तक्रारी करणे, येता-जाता टोमणे मारणे असे उद्योग या गावगुंडांनी चालवले आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून शेवटी सरपंच धनश्री शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांच्याकडे गार्हाणे मांडले आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !