राज्यमंत्री बच्चू कडू यांचे विधान
असे लोकप्रतिनिधी जनतेशी कसे वागत असतील ?

मुंबई – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे बोलतांना ‘नव्या कृषी कायद्यांविरोधात देहली येथे चालू असलेले आंदोलन म्हणजे कटकारस्थान आहे. आंदोलकांना चीन आणि पाकिस्तान यांचे साहाय्य मिळत आहे’, असे वक्तव्य केेले होते. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संतापात म्हटले आहे की, गेल्या वेळी रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांविषयी आक्षेपार्ह विधान केेले होते, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता; मात्र आता परिस्थिती अशी आली आहे की, दानवे यांना आता घरात घुसून चोप द्यावा लागेल ! (राज्यमंत्री बच्चू कडू यांनी लोकप्रतिनिधीविषयी अशी भाषा वापरणे अशोभनीय ! – संपादक)
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर
अडचणी असल्या, तरी जलजीवन मिशन योजना पूर्ण करावीच लागेल !
अनधिकृत डोंगर कापणी केल्यास १ कोटी रुपयांपर्यंत दंड
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !