
कोल्हापूर, ७ डिसेंबर (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे होणार्या संसर्गासाठी आशादायी चित्र असून कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे एकही मृत्यू झालेला नाही, तसेच रुग्णसंख्याही घटली आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्या २० च्या आत आली आहे. घटत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना केंद्रही बंद होत असून आरोग्य यंत्रणेवरील ताण आता अत्यल्प झाला आहे. हळूहळू आता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील अन्य विभाग हे कोरोना सोडून अन्य रुग्णांसाठी चालू करण्यात येत आहेत.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला