‘आयुर्वेदशास्त्र हेच मुळी सृष्टीच्या मूळ स्वरूपाला धरून पंचमहाभूतांच्या गुणावगुणांवरून ठरवून केले आहे. मानवाचे मन, बुद्धी आणि आत्मा यांचा विचार त्यात केला आहे. ऋषींनी निर्माण केलेले आयुर्वेदशास्त्र हे मूळ स्वरूपाला धरून मानवाची उन्नती, समर्थता आणि आनंदाने जीवन जगणे यांसाठी केले आहे.’
– (परात्पर गुरु) परशराम माधव पांडे महाराज (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ५७)

स्वतःचे कुटुंब टिकेल ?
गरम शेक आणि गार शेक
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !
संपादकीय : मेकॉले यशस्वी झाला !
रत्नागिरी जिल्ह्यात ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ होणार