
‘अध्यात्मशास्त्रा’मध्ये ईश्वर, आत्मा यांसारख्या विषयांच्या संदर्भात तात्त्विक ज्ञान असते, तर ‘साधना’ म्हणजे मन, बुद्धी आणि अहं यांचा त्याग करून स्वस्वरूपाची ओळख करणे अथवा ईश्वरप्राप्ती करणे होय. थोडक्यात अध्यात्म हे तात्त्विक ज्ञान, तर साधना म्हणजे प्रत्यक्ष कृती होय ! त्यामुळे मनुष्यजन्माचे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होण्याचे ध्येय साध्य करतांना अध्यात्म शिकण्याला १० टक्के, तर साधना करण्यास ९० टक्के महत्त्व आहे. त्यामुळेच भारतात आजवर अनेक निरक्षरही संत झालेले आहेत. त्यांनी कोणत्याच ग्रंथांचा अभ्यास केला नव्हता.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
पैशापेक्षा भगवंतावर श्रद्धा ठेवणे श्रेष्ठ !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !