
‘ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा या ठिकाणी दक्षता विभागाने केलेल्या कारवाईत साहाय्यक कार्यकारी अभियंते बैकुंठ नाथ बेहरा कडून बेहिशोबी २ कोटी रुपये रोख, ३०० ग्रॅम सोने, १० सहस्र ५०० चौरस फुटांचे ४ मजली घर, भूमी आणि ५ इमारती जप्त करण्यात आल्या. एकेकाळी ६ सहस्र रुपये कमावणार्या बेहराने इतकी संपत्ती कशी जमवली ?, याची चौकशी आता केली जात आहे.’ (८.६.२०२६)
हे सरकारला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना देशद्रोहाबद्दल कडक शासन करा !
शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ‘हिमनगाचे टोक’ ?
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री