
जीवनात आनंदी रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे आहेच; पण आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे आहे. साधना गांभीर्याने, तळमळीने, नित्यनेमाने, भावपूर्ण आणि काळानुसार योग्य केली, तरच आपल्यावर ईश्वर किंवा गुरु यांची कृपा लवकर होते. आपत्काळात ईश्वराने आपला हात धरावा, यासाठी आतापासूनच ईश्वरचरणी आणि गुरुकार्यासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करणे वाढवावे. ईश्वरचरणी आणि गुरुकार्यासाठी पूर्णपणे समर्पित होण्याच्या दृष्टीने पूर्णवेळ साधना करता येण्यासाठी मनाची सिद्धता करावी. स्वतःच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी चांगली बसवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !)
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
हिंदु धर्माची महानता !