
रामराज्य येण्यापूर्वी रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे. ३-४ वर्षांपूर्वी आपण कोरोना महामारीची भयावह स्थिती अनुभवली. जागतिक स्तरावरही गेले ३-४ वर्षे युद्धजन्य स्थिती आहे. तिसर्या महायुद्धाची ठिणगी कधी पडेल, ते सांगता येणार नाही. द्रष्टे संत, तसेच भविष्यवेत्ते यांनीही
आपत्काळाविषयी सांगितले आहे. एका संतांनी सांगितले की, ‘या काळात पंचमहाभूतांचे तांडव पहायला मिळेल.’ आपणही गेल्या काही वर्षांपासून बिघडलेले ऋतुचक्र अनुभवत आहोत. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनेचे बळच आवश्यक आहे.
– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
हिंदु धर्म अस्तित्वात असण्यामागील कार्यकारण
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !