
‘पुत्रविरहाचे दुःख हे माता-पित्याच्या दृष्टीने पुष्कळ मोठे असते; परंतु ते दुःख देत असतांना देवाने आमच्यावर उपकार केले आहेत. या दुःखाला अभिमानाची झालर आहे. आमचा मुलगा हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे याने देशासाठी दिलेले सर्वोच्च बलीदान प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. कौस्तुभचा आदर्श ठेवून मुलांनी सैन्यात भरती झाले पाहिजे. देशाला आज तुमची आवश्यकता आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार सदैव आपल्या मनात असला पाहिजे. – वीरमाता ज्योती रावराणे

धर्म एकमात्र अशी गोष्ट असते की, जी व्यक्तीला शिकवते की, शुभकर्म आणि पापकर्म काय आहे ? सध्याच्या निधर्मी राज्यव्यवस्थेने हिंदूंना धर्मच शिकवलाच नसल्याने अनेक जण पापाचरण करत आहेत. परिणामी सर्वत्र भ्रष्टाचार अन् अनैतिकता वाढली आहे.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
प्राचीन हिंदु धर्माची महानता