
इटावा (उत्तरप्रदेश) – आम्हाला पूर्वी अयोध्येतील बाबरी मशिदीवर विश्वास होता, आजही आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही असेच करत राहू. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी म्हणत राहीन की, ती बाबरी मशीद होती, ती बाबरी मशीद आहे आणि ती बाबरी मशीदच राहील. कुणीतरी ती नष्ट केली म्हणून काहीही संपत नाही. ती अस्तित्वात होती, अस्तित्वात आहे आणि तशीच राहील. जर तुम्ही आमच्याकडून काही बलपूर्वक हिसकावून घेतले, तर ते तुमचे होईल का ? अर्थात् तुम्ही ती हिसकावून घेतल्यानंतर ते तुमच्याकडेच राहील; परंतु आम्ही त्याचे मालकच राहू, असे विधान येथील मौलाना जर्जिस अन्सारी यांनी केले.
उत्तरप्रदेशातील मुसलमानांना बंगालमध्ये स्थलांतरित होण्याचा सल्ला
जर्जिस अन्सारी यांनी म्हटले की, मी माझ्या कुटुंबाला अनेक वेळा सांगितले आहे की, मला आता उत्तरप्रदेशात रहावेसे वाटत नाही. चला बंगालमध्ये जाऊन स्थायिक होऊया. आम्ही या विषयावर अनेक वेळा चर्चा केली आहे. (मुळात भारताची फाळणी धर्माच्या आधारे होऊन मुसलमानांना पाकिस्तान, तर उर्वरित भारत हिंदूंना देण्यात आला होता. तरीही गांधी आणि नेहरू यांच्या हिंदुघातकी मानसिकतेमुळे मुसलमान येथे राहिले आणि आज ते भारताताच पाकिस्तान करण्याचे स्वप्न पहात आहेत, अशा धर्मांधांना आता भारतातून हाकलून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरत आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाबाबराचे असे वंशज जोपर्यंत देशात आहेत, तोपर्यंत अयोध्येतील श्रीराममंदिराला धोका कायम आहे. अशा वंशजांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारांनी कठोर होण्याची आवश्यकता आहे ! |
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !