रात्रीची झोप पूर्ण होणे आवश्‍यक

‘दिवसभरात शरिराची जी झीज होते, ती रात्रीच्‍या झोपेने भरून येत असते. त्‍यामुळे रात्री सलग आणि पुरेशी झोप घेणे आवश्‍यक असते.

जीन्स, टी-शर्ट, बॅकलेस टॉप, स्कर्ट, मेकअप आदींवर बंदी

महिला कर्मचार्‍यांना जड दागिने घालण्यावर, मेकअप करण्यावर आणि नखे वाढवण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहे. या नियमांचे पालन न करणार्‍या कर्मचार्‍यांवर कर्तव्यावर अनुपस्थित मानून कारवाई करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्यात अग्नीविरांच्या भरतीसाठी ‘ऑनलाईन सीईई’सह नवीन भरती प्रणाली

‘ऑनलाईन सीईई’ १२ एप्रिलपासून चालू होईल. सीईईमध्ये निवडले गेलेले उमेदवार हे ‘फिजिकल फिटनेस टेस्ट’, ‘फिजिकल मेजरमेंट टेस्ट’ आणि वैद्यकीय चाचणीसाठी पात्र असतील.

दोडामार्ग येथे ‘लोकवर्गणीतून रुग्णवाहिका’

प्रशासनानेच नागरिकांसाठी रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतांना त्यासाठी लोकवर्गणी गोळा करावी लागणे, स्थानिक प्रशासनाला लज्जास्पद !

चहाची सवय सोडण्‍यासाठी स्‍वयंसूचना

तुम्‍ही दिवसभरात अनेक वेळा चहा घेत असाल, तर दिवसातून सायंकाळी अमुक वाजता एकदाच चहा घेण्‍याचे ठरवावे. त्‍यानंतर दिवसभरात चहा घेण्‍याच्‍या प्रलोभनापासून वाचण्‍यासाठी दिवसातून ५ वेळा, तसेच प्रत्‍येक वेळेला ५ वेळा पुढील स्‍वयंसूचना वाचावी……

दुपारी जेवून झोपायचे असल्‍यास अधिकाधिक अर्धा घंटा झोप घ्‍यावी !

दुपारी जेवून अधिक वेळ झोपल्‍यास शरिराचा रक्‍तप्रवाह हातापायांकडे अधिक प्रमाणात वळतो आणि पोटाकडे जाणारा रक्‍तप्रवाह काही अंशी न्‍यून होतो. त्‍यामुळे अन्‍नपचन नीट होत नाही. त्यासाठी . . .

आयुर्वेदानुसार पाणी कधी आणि किती प्रमाणात प्‍यावे ?

आयुर्वेदानुसार ‘स्‍वतःच्‍या प्रकृतीला मानवेल, असे तहान लागेल तेव्‍हा आणि तहान भागेल तेवढेच आवश्‍यक पाणी ऋतूनुसार प्‍यावे.’

झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पाहू नये !

‘रात्री झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पहाणे’, हे आजकाल शांत झोप न लागण्‍याचे एक मुख्‍य कारण झाले आहे. त्‍यामुळे रात्री झोपण्‍याच्‍या न्‍यूनतम १ घंटा आधीपासून भ्रमणभाषचा वापर टाळावा.’

दिवसाचा आरंभ कृत्रिम रसायनयुक्‍त टूथपेस्‍टने करण्‍यापेक्षा आयुर्वेदिक दंतमंजन वापरा !

प्रतिदिन सकाळी उठल्‍यावर, तसेच रात्री झोपण्‍यापूर्वी दंतमंजनाने दात घासल्‍याने तोंडातील विकृत कफ दूर होतो, तसेच दातांना बळकटी येते. दात किडणे थांबून दातांचे आरोग्‍य सुधारते.

रसायनांच्‍या फवारण्‍यांचे आरोग्‍यावर होणारे दुष्‍परिणाम

रासायनिक फवारणी केलेली फळे, तसेच भाज्‍या कितीही धुतल्‍या, तरी त्‍या रसायनांचे विषारी परिणाम नष्‍ट होत नाहीत. त्‍यामुळे ‘स्‍वतः विषमुक्‍त अन्‍न पिकवणे’ किंवा ‘विषमुक्‍त शेती करणारे विश्‍वासू शेतकरी शोधून त्‍यांच्‍याकडून भाजीपाला विकत घेणे’, हेच पर्याय शिल्लक रहातात.