साधकांनो, आता काळानुसार समष्टी साधना ६५ टक्के आणि व्यष्टी साधना ३५ टक्के महत्त्वाची असल्याने व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवा !

‘समष्टी साधना म्हणजे समाजाची साधना आणि व्यष्टी साधना म्हणजे व्यक्तीची साधना. पूर्वी कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के आणि व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व होते; पण आता काळानुसार समष्टी साधना ६५ टक्के आणि व्यष्टी साधना ३५ टक्के महत्त्वाची आहे.

एकमेवाद्वितीय हिंदु धर्म !

‘ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमीष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर पंथीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सांगली येथील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांचा सधन कुटुंबात जन्‍म झाला. ते सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्‍यापासून गुरुकृपेमुळे प्रत्‍येक परिस्‍थितीत स्‍थिर राहू शकले. त्‍यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

आनंदी रहाण्‍याचे महत्त्व छोट्या प्रसंगातून शिकवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

हसल्‍याने मनावरील न्‍यून होतो आणि उत्‍साह वाढून सेवाही चांगली होते, तसेच साधकांमध्‍ये सुसंवाद साधणेही शक्‍य होते. परात्‍पर गुरुदेवांनी छोट्याशा कृतीतून आनंदी रहाण्‍याचे महत्त्व विशद केले.

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्‍या प्रथम वर्ष श्राद्धविधीच्‍या वेळी त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना जाणवलेली सूत्रे

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांचा प्रथम वर्ष श्राद्धविधी ४.७.२०२३ आणि ५.७.२०२३ या दोन दिवशी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात करण्‍यात आला. त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना त्‍या विधींच्‍या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

राजकारणी आणि संत यांच्यातील मूलभूत भेद !

‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्‍या साधनेत ‘अंतर्मुखता’ या गुणाचे महत्त्व आणि ‘ती कशी साधावी ?’ याविषयी सनातनचे संत पू. उमेश शेणै यांनी केलेले विवेचन

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍यास असणारे सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांनी ‘अंतर्मुखता म्‍हणजे काय ?, ती नसल्‍यास होणारी हानी आणि ‘साधनेत अंतर्मुखतेचे महत्त्व किती अधिक आहे’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे जिवावर बेतलेल्‍या अपघातातून वाचल्‍यावर समष्‍टी सेवांचे दायित्‍व स्‍वीकारून नेहमी आनंदी रहाणारी कु. वैशाली नागेश गावडा !

मी महाविद्यालयात शिकत होते. १४.११.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता मी दुचाकीवरून घरी येत होते. त्‍या वेळी पाठीमागून एक गाडी आली आणि ती माझ्‍या गाडीला धडकली.

ʻविचारस्‍वातंत्र्यʼ म्हणजे काय नाही, हे लक्षात घ्या !

‘विचारस्‍वातंत्र्य म्‍हणजे दुसर्‍याला दुखवायचे किंवा धर्माच्‍या विरुद्ध बोलायचे स्‍वातंत्र्य नाही’, हेही स्‍वातंत्र्यापासून गेली ७६ वर्षे भारतावर राज्‍य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाच्‍या लक्षात आले नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे हिंदु राष्‍ट्र प्रेरका, धर्मरक्षका, तुम्‍हा वंदना ।

संतशिरोमणी, भक्‍तवत्‍सला, हे दयाघना ।
तव दर्शने पूर्ण होती सर्व मनोकामना ॥