‘आश्रम परिसरातील बांधकामाचा मातीचा ढिगारा स्वच्छ असावा आणि त्यातील रज-तम दूर होऊन त्यातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती व्हावी’, यांकडे कटाक्ष असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘सर्वसाधारणपणे कुणीही आश्रम नीटनेटका, स्वच्छ आणि सुंदर असावा’, यांचा विचार करेल; परंतु आश्रम परिसरातील मातीचा ढिगाराही स्वच्छ असावा’, हा परात्पर गुरु डॉक्टरांचा विचार वैशिष्ट्यपूर्ण आहे.’