एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार !

‘मानवाचा जन्म का झाला ? जन्मापूर्वी तो कुठे होता ? मृत्यूनंतर तो कुठे जातो ? इत्यादी विषयांची थोडीफारही माहिती नसणारे पाश्‍चात्त्य आणि साम्यवादी मानवजातीचे प्रश्‍न कधी सोडवू शकतील का ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरेच नव्हे, तर त्यांतील अशुभ कसे टाळायचे, हे ज्ञात असलेला एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया

मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, परीक्षेची भीती इत्यादी समस्या व्यक्तीमधील स्वभावदोषांमुळे उद्भवतात. स्वभावदोषांमुळे साधनेतही अडथळे येतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी, तसेच साधना चांगली होण्यासाठी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !

ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने साधकांना होणार्‍या लाभाविषयी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यामुळे साधकांमध्ये झालेले पालट !

‘जसे आपले मन श्री गुरूंच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या दिव्य चरणी समर्पित होण्यासाठी आतुरले आहे, अगदी तशीच ओढ श्री गुरूंनाही साधकांना भेटण्याची लागली आहे. त्यांची आपल्यावर एवढी प्रीती आहे की, त्यांनाच आपल्याला डोळे भरून पहायचे आहे.

शिकण्याच्या वृत्तीचा लाभ !

‘नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. त्यामुळे आपल्याला इतरांचे दृष्टीकोनही कळतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रख्यात प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट

भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक, म्हणजे गुणांची खाणच आहे’, याची प्रचीती घेणारे श्री. सत्यकाम कणगलेकर !

श्री. अनिरुद्ध यांच्यात गुरुदेवांप्रती अपार भाव आहे. ते पूर्णवेळ सेवा करत नसले, तरी त्यांना ‘त्यांच्या कामांतून अधिकाधिक वेळ सेवेसाठी कसा देता येईल ?’, याचा ध्यास असतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला जातांना प्रवासाच्या वेळी डॉ. रविकांत नारकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

प्रवास दूरचा असल्यामुळे जुन्या मारुति वाहनाचे इंजिन तापून ते बंद पडण्याची भीती वाटत असल्याने प्रवास सुखरूप होण्यासाठी गुरुचरणी प्रार्थना करणे

हिंदु धर्म आणि पाश्‍चात्त्य विचारसरणी !

‘हिंदु धर्म मन मारायला, नष्ट करायला, मनोलय करायला शिकवतो, तर पाश्‍चात्त्य विचारसरणी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी करायला शिकवते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उतारवयातही समष्टीसाठी तन आणि मन यांचा त्याग करून साधकांसमोर आदर्श ठेवणारे पू. विनायक कर्वे (वय ८० वर्षे) आणि पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) !

पू. कर्वेमामा सध्या ‘समष्टी संतांचे आरोग्य चांगले रहावे’, यासाठी ५ घंटे नामजपादी उपाय करत आहेत. ते सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करतात, तसेच स्वागतकक्षातही सेवा करतात.

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक, म्हणजे गुणांची खाणच आहे’, याची प्रचीती घेणारे श्री. सत्यकाम कणगलेकर !

मी ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भात सेवा करत आहे. या कालावधीत मला या सेवेचे स्वरूप आणि सहसाधकांची गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली.