ʻविचारस्‍वातंत्र्यʼ म्हणजे काय नाही, हे लक्षात घ्या !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘विचारस्‍वातंत्र्य म्‍हणजे दुसर्‍याला दुखवायचे किंवा धर्माच्‍या विरुद्ध बोलायचे स्‍वातंत्र्य नाही’, हेही स्‍वातंत्र्यापासून गेली ७६ वर्षे भारतावर राज्‍य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाच्‍या लक्षात आले नाही !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले