पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून विजेचे दर अल्प करण्याच्या घोषणेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांचा घरचा अहेर !

निवडणुकीत राजकीय पक्ष जनतेला काही ना काही फुकट देण्याच्या घोषणा करतात; मात्र हा खर्च जनतेने भरलेल्या करांतूनच केला जातो, हे जनतेला कधी समजणार ?

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे राहुल गांधी राजकीय पर्यटनासाठी गोव्यात ! – तेजस्वी सूर्या, खासदार, भाजप

ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी राजकीय पर्यटनासाठी गोव्यात आले आहेत, असा आरोप भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

ममता बॅनर्जी या प्रादेशिक पक्षांच्या अभिमानाचे प्रतीक ! – विजय सरदेसाई, आमदार

‘गोवा फॉरवर्ड’ पक्ष हा तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला जाणार नाही. लोकांना असे झालेले नको; मात्र निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांना संघटित करणे आवश्यक आहे.

गोव्यातील राजकीय पर्यटन !

तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या हिंदुद्वेषी पक्षांना धार्मिक गोमंतकीय भीक घालतील का ?

(म्हणे) ‘आमच्या जीवनात धार्मिक स्थळे आणि तीर्थस्थाने यांना मोठे महत्त्व असून परमेश्‍वराच्या आशीवार्दाने आणि दर्शनाने आम्हाला नवीन ऊर्जा मिळते !’

हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात होतात त्या वेळी गप्प बसणार्‍या केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांना निवडणूक आली की, परमेश्‍वर का आठवतो ?

काँग्रेस पक्ष राजकारणाविषयी गंभीर नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक शक्तीशाली होणार ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

‘‘काँग्रेस पक्ष राजकारण गांभीर्याने घेत नाही. काँग्रेस पक्ष कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. मग त्यासाठी देशाने का भोगले पाहिजे ?’’ – ममता बॅनर्जी

(म्हणे) ‘भाजपचा पैसा घेऊन महाविकास आघाडीला मतदान करा !’ – अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

आतापर्यंत निवडणुकीत पैसे वाटले जात होते, वेगवेगळी आमीषे दाखवली जात होती; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी प्रचारसभेत किती खालच्या पातळीला जाऊन जनतेला आवाहन करू शकतात, हेच यातून दिसते. असे स्वार्थी लोकप्रतिनिधी विजयी झाल्यावर जनतेची विकासकामे कधीतरी करतील का ?

(म्हणे) ‘मी जन्माने हिंदु आहे आणि मला भाजपने हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही !’  ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विविध मंदिरे आणि तपोभूमी यांना भेट

निवडणुकांचा लाभ कुणाला ?

निवडणुकीत मतदारांना विविध आमिषे दाखवून विजयी होणारे लोकप्रतिनिधी पुन्हा त्या मतदारसंघात जात नाहीत, जनतेची विकासकामे करत नाहीत, त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, हे चित्र सर्रास पहायला मिळते. या लोकप्रतिनिधींना ठाऊक असते की, त्यांनी या मतदारांना खरेदी केले आहे, त्यामुळे मला कुणी काही विचारू शकत नाही.

मुंबई, मालाड, मालवणी आणि धाराशिव येथे झालेल्या दंगलीत हिंदूंवर अत्याचार झाले ! – नितेश राणे, आमदार, भाजप

नितेश राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हिंदू-मुसलमान यांच्यात वाद होत आहेत, त्याला महाविकास आघाडी सरकार उत्तरदायी आहे.