अनिष्ट शक्तींच्या आवरणामुळे ‘आश्रमात श्राद्धविधी करू नये’, असे वाटणे; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्राद्धविधी केल्यावर साधक आणि पितर यांना आनंद मिळाल्याचे जाणवणे
‘मी देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. मी गणेशोत्सवासाठी सासवड (जिल्हा पुणे) येथे घरी गेलो होतो. त्या ८ – १० दिवसांत माझे शरीर फार जड झाल्यासारखे वाटत होते.