‘विरजण पडणे’ हा शब्दप्रयोग का वापरतात ?

विरजण हे प्रथम दुधाचा नाश करते; म्हणून एखादे कार्य झाले नाही वा एखाद्याचा उत्साह न्यून झाला की, त्यावर ‘पाणी पडले’ किंवा ‘विरजण पडले’, असे म्हणतात.

पाप आणि पुण्य यांचे गणित

अधर्माला-पापाला साहाय्य करणारा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कशीही साथ असो, कायिक-मानसिक कसेही असो, त्याला त्या प्रमाणात ‘पापाचा’ भाग मिळतोच. तो दोषी होतोच होतो. तसेच धर्माचे-पुण्याचेही आहे.

प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती !

‘पृथ्वीच्या पाठीवरचा कुठल्याही भागातील कोणताही राजा कल्पनाही करू शकणार नाही, असे ते हिंदु सम्राट ! ज्या काळी ते सम्राट झाले, त्या काळी युरोप, अमेरिका अंधारात चाचपडत होती. रानावनातून भटकत होती.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !

हिंदु धर्मीय कधी ‘प्रभु श्रीरामामुळे आपण कोरोनाला पराजित करू शकलो’, असे म्हणतील का ?

‘आम्ही कोरोनाला स्वतःच्या कर्तृत्वामुळे नव्हे, तर येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आणि दया यांमुळे पराजित केले. प्रभु येशूमुळेच भारताने इतकी प्रगती केली आहे’, असे विधान तेलंगाणा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांनी नाताळानिमित्त कोठागुडेम येथील एका कार्यक्रमात केले.’

जे हिंदु संघटनांना कळते, ते पोलिसांना का कळत नाही ?

पटवई येथील सोहना गावामध्ये पाद्री पोलूम मसीह हा तंबू ठोकून १०० हून अधिक दलित हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्नात होता. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना याविषयी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाद्री पोलूम याला अटक केली.’

जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

जेव्हा आपण धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान असा असतो.

कांदापात लागवड

‘हिवाळ्याच्या दिवसांत कांदापातीची (कांद्याच्या पानांची) वाढ चांगली होते. पेठेतून आणलेले कांदे मातीत लावल्यास त्याला कोंब येऊन कांदापात सहज मिळवता येते.

‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्रा’च्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्र’ या प्राचीन विद्येच्या संवर्धनासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन कार्य करण्यात येणार आहे. हे संशोधन आध्यात्मिक विषयांवर असेल.

हरिकीर्तनात वेळ घालवा !

वेळ वाया घालवू नये; कारण आयुष्य क्षणाक्षणाला न्यून होत असते. यमराज (मृत्यूची देवता) दया दाखवणार नाहीत; म्हणून हरिकीर्तनात (नामजप करण्यात) वेळ घालवावा.