दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम ग्रहयोग असण्यामागील कारणमीमांसा !

दैवी बालके आणि साधक यांच्या जन्मकुंडल्यांच्या तुलनात्मक अभ्यासावरून लक्षात आले की, दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग असण्याचे प्रमाण अधिक आहे.

संपादकीय : भारत अजिंक्य होवो !

कानपूर येथील शस्त्रास्त्रांचा कारखाना भारताला संरक्षणदृष्ट्या बळकटी देत आत्मनिर्भरतेच्या शिखरापर्यंत नेईल !

माहेरघर विद्येचे कि नशेचे ?

राज्य आणि केंद्र सरकारने आता देश अन् राज्य अमली पदार्थ मुक्त करायचे ठरवले आहे, ही निश्चितच चांगले; परंतु हेच यापूर्वीच केले असते, तर आताएवढे प्रचंड मोठे दुष्परिणाम होण्याचे टळले असते.

गगनयान मोहिमेसाठी ‘इस्रो’ने निवड केलेल्या ४ अंतराळविरांची निवड नेमकी कशी करण्यात आली ?

अंतराळ क्षेत्रात भारताने लक्षणीय झेप घेतली आहे. वर्ष २०२३ मध्ये झालेल्या ‘चांद्रयान’ मोहिमेने तर इतिहास रचला आहे.

लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलीस अधिकार्‍याला शिक्षा देणारा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

‘उत्तरप्रदेशमध्ये महिलेची फसवणूक, लैंगिक अत्याचार, बलात्कार, मारहाण, लग्नाचे खोटे आश्वासन देणे या गुन्ह्यांच्या प्रकरणी फौजदार अंशुल कुमार या पोलीस अधिकार्‍याच्या विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

बंदुका जेव्हा इतक्या सहज मिळतात तेव्हा…

मुंबई, ठाण्यासारख्या अनेक शहरांमध्ये शस्त्र परवानाधारकांकडून गोळीबार केल्याच्या घटना घडत असून ते चिंतेचे आहे. यातून कुठे मृत्यू, तर कुणी घायाळ होत आहे. यामध्ये कुठलेही शहर अपवाद नाही.

विविध देशांच्या संदर्भात चीनची विदारक परिस्थिती !

चीनमधील सर्वांत मोठे ‘चायना एव्हरग्रँड ग्रुप’ आस्थापन बंद झाल्यावर विदेशी गुंतवणूकदारांना पैसे मिळणार नाहीत. ज्यांनी या आस्थापनाचे ‘बाँड’ घेतले आहेत, त्यांना चीनच्या या आस्थापनाच्या व्यावसायिकाला न्यायालयात उभे केल्यानंतरच मानसिक समाधान मिळेल.

सात्त्विक आहाराचे महत्त्व !

आपण जेवण कुठे घेतो ? कसे घेतो ? कशा प्रकारचे घेतो ? याला फार महत्त्व आहे. आपल्या वृत्तीवर त्याचा परिणाम होत असतो. अंतरंगाची शुद्धता ही अन्नाच्या विवेकावर वा शुद्धतेवर अवलंबून असते.

संपादकीय : फुटीरतावादी द्रमुक !

पाश्चात्त्य, इस्लाम आणि साम्यवाद या ३ महाशक्तींचे त्रिकूट भारताला जर्जर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहे.

‘जय श्रीराम’ म्हणा !

रामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी स्वर्गीय आनंद काय असतो, याचा अनुभव देशवासियांनी घेतला. सारा देश त्या वेळी राममय झाला होता.