भारताची स्वतःची विज्ञान आणि तंत्रज्ञान परंपरा होती का ? असल्यास तिचे काही आधार आहेत का ?

अस्त्रविद्या म्हणजे ‘मिसाईल्स’ (क्षेपणास्त्र) नव्हेत. प्रक्षेपित केलेले ‘मिसाईल’ आवरता येत नाही. अस्त्र प्रक्षेपित केल्यानंतरही त्याचा उपशम (थांबवणे) करता येत होता.

हिंदु राष्ट्राची उभारणी !

हिंदु राष्ट्राची उभारणी केवळ आधिभौतिक स्तरावरची नसून तिला सनातन धर्माचे अधिष्ठान असणे 

सूर्यप्रकाश, झोप आणि आरोग्य यांचे गणित

शरीर प्रकृतीप्रमाणे झोपेचे प्रमाण पालटते. वात प्रकृतीमध्ये बरीच अल्प आणि खंडित, पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये साधारण अल्प अन् कफाधिक्य असणार्‍या लोकांना नैसर्गिकरित्या अधिक झोप येते.

अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान हा संपूर्ण मानवतेसाठी धोकादायक !

अण्वस्त्रे पाक आतंकवाद्यांना वापरण्यास देण्याची शक्यता अधिक आहे. जर ती अण्वस्त्रे आतंकवाद्यांच्या हातात पडली, तर त्यांचा वापर होण्याची शक्यता अधिक आहे.

संदेशखालीतील अत्याचारांमुळे बंगालमध्ये तणाव !

संदेशखाली येथील पीडित महिलांनी शाहजहान शेख आणि त्याचे समर्थक यांवर अत्याचार, लैंगिक छळ, भूमी बळकावणे असे गंभीर आरोप केले आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला समाजातील विविध धर्माभिमान्यांकडून मिळालेले साहाय्य !

‘आधुनिक वैद्य आणि उद्योजक यांना ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय समजावा’, यासाठी साहाय्य करणारे बीड येथील हितचिंतक ह.भ.प. सुधाकर नकाते महाराज !

धर्म

आचरण्यास सोप्या अशा परधर्मापेक्षा सदोष असला तरीही स्वधर्मच श्रेष्ठ होय. स्वधर्मात राहून मरण आले तरी श्रेयस्कर. (कारण) परधर्माचा स्वीकार करण्यात मोठे भय आहे.    

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेले हिंदूंचे ‘एकतागान’ !

सावरकर यांची राजकीय मतप्रणाली सर्वज्ञात आहे. ‘हिंदुस्थान हा अविभाज्य असून तो हिंदूंचा आहे, हिंदूंचाच राहिला पाहिजे’, हा त्यांचा मूलमंत्र सर्वकालिक आहे.