भारताची स्वतःची विज्ञान आणि तंत्रज्ञान परंपरा होती का ? असल्यास तिचे काही आधार आहेत का ?
अस्त्रविद्या म्हणजे ‘मिसाईल्स’ (क्षेपणास्त्र) नव्हेत. प्रक्षेपित केलेले ‘मिसाईल’ आवरता येत नाही. अस्त्र प्रक्षेपित केल्यानंतरही त्याचा उपशम (थांबवणे) करता येत होता.