भूतकाळ आणि भविष्‍यकाळ यांच्‍या क्रियापदांचा अन्‍य काळांत केला जाणारा वापर

आधुनिक काळात इंग्रजीच्‍या आक्रमणामुळे नव्‍या पिढीला संस्‍कृतवर आधारित स्‍वभाषेचे व्‍याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्‍वभूमीवर या लेखमालेमध्‍ये मराठीची स्‍वायत्तता आणि तिचे संस्‍कृतशी असलेले आध्‍यात्मिक नाते जपत व्‍याकरणाचे नियम मांडण्‍यात आले आहेत…..

भारतियांनो, क्रांतीकारकांच्‍या त्‍यागाचे मोल जाणा !

बटुकेश्‍वर दत्त यांनी वर्ष १९२९ मध्‍ये त्‍यांचे सहकारी भगतसिंह यांच्‍यासमवेत इंग्रजांच्‍या ‘सेंट्रल लेजिस्‍लेटिव एसेम्‍बली’त (संसदेत) बाँब फेकून ‘इन्‍कलाब जिंदाबाद’ या घोषणा दिल्‍या होत्‍या. ज्‍यामुळे बटुकेश्‍वर दत्त यांना आजन्‍म काळ्‍या पाण्‍याची शिक्षा स्‍वीकारावी लागली.

अधिक मासाविषयी पुराणांमध्‍ये आढळणारे उल्लेख

‘बृहन्‍नारदीय पुराणांतर्गत हे माहात्‍म्‍य ३१ अध्‍यायात्‍मक असून बद्रिकाश्रमात नारायणऋषींनी नारदाला अधिक मासाचे सविस्‍तर माहात्‍म्‍य सांगितले आहे.

शाळांची दुरवस्‍था !

‘शाळेभोवती तळे साचले आणि पाणी झाले अन् शाळेला सुटी मिळाली; तरी पाणी ओसरल्‍यावर परत शाळा भरणारच आहे आणि शाळेत जावे लागणारच आहे’, ही गोष्‍ट शहरी मुलांसाठी कदाचित् शाळांमध्‍ये जाणे मुलांसाठी सुखदायक असेलही..

हिंदु देवीदेवतांचे विडंबन करणार्‍याला जामीन नाकारण्‍याविषयी उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाचे आशादायी निकालपत्र !

देवीदेवतांचे विडंबन केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद होणे आणि तो रहित होण्‍यासाठी उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयात याचिका करणे

पावसाळ्‍याच्‍या कालावधीत लहान मुलांची घ्‍यावयाची काळजी !

लहान वय हे मुळात कफप्रधान असल्‍याने कफाचे त्रास जसे सर्दी, खोकला, त्‍यातून उद़्‍भवणारी लक्षणे (वजन कमी होणे, भूक मंदावणे, चिडचिड) ही पुढे महिना महिना टिकू शकतात. ते टाळण्‍यासाठी काही सोपे उपाय येथे देत आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात हिंदूंचे धर्मांतर रोखण्‍यासाठीच्‍या उपायांवर विचारमंथन !

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याची व्‍याख्‍या स्‍पष्‍ट करून त्‍याचा अपलाभ घेणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करायला हवी !

आमची शिक्षणाची योजना चालू राहिल्‍यास एकाही हिंदूचे त्‍याच्‍या धर्माशी कधी प्रामाणिक नाते उरणार नाही ! – लॉर्ड मेकॉलेने वडिलांना लिहिलेल्‍या पत्रातील भाष्‍य

‘भारतीय अवकाश संस्‍थे’च्‍या (‘इस्रो’च्‍या) शास्‍त्रज्ञांनी तिरुपति मंदिरात ‘चंद्रयान-३’ची प्रतिकृती अर्पण केल्‍याने तथाकथित पुरोगाम्‍यांनी केलेल्‍या कांगाव्‍यामागील कारण !

समान नागरी कायदा : काळाची मागणी !

‘आपला भारत देश हा सांस्‍कृतिक वैविध्‍याने नटलेला आहे. भारताच्‍या वैविध्‍यतेत एक पवित्र एकात्‍मता आहे. सहस्रो वर्षांच्‍या इतिहासात आपण डोकावले, तर येथे ज्ञान, विज्ञान, अध्‍यात्‍म, व्‍यवहार, उद्योग, व्‍यापार, राज्‍य कारभार, शेती, वस्‍त्रनिर्मिती, खाद्य…

केवळ स्‍वयंपाकघर नव्‍हे, हे तर एक औषधालयच !

१२ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण मोहरी, जिरे, हिंग आणि हळद यांचे औषधी उपयोग वाचले. आजच्‍या लेखात धने, ओवा, लवंग, वेलची यांचे औषधी उपयोग येथे देत आहे.