‘उपराकार’ ‘उपरे’च का ?
लक्ष्मण माने यांना सनातन हिंदु धर्माचा तिरस्कार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, तसेच सनातन हिंदु धर्माची गटाराशी तुलना करून माने यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रकार केला आहे.
लक्ष्मण माने यांना सनातन हिंदु धर्माचा तिरस्कार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, तसेच सनातन हिंदु धर्माची गटाराशी तुलना करून माने यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रकार केला आहे.
प्रत्येक भाविकाने तीर्थस्थळ किंवा देवालय हे निव्वळ पर्यटनस्थळ नसून आपले ऊर्जा स्थान आहे, हे लक्षात घ्यावे.
बीड जिल्ह्यात प्रथमच काही दिवसांपूर्वी महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पदभार स्वीकारला. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी स्वत:च्या अधिकारांचा अपेक्षित असा वापर करत नसल्याने जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास अद्याप झालेला नाही, असा अप्रसन्नतेचा सूर जिल्ह्यातील सामान्य जनतेतून दिसत आहे.
के.ई.एम्. रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी वर्ष २०१८ मध्येच सर्वेक्षण करून असे सांगितले होते की, मुंबई येथील ४१ टक्के विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीचा त्रास चालू झाला.
महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्यासाठी छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यालाही त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
रुग्णांच्या परिस्थितीचा अपलाभ घेणार्या या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सरकार कायदा करणार असेल, तर जनता त्याचे स्वागतच करील. कायदा हा अन्यायाच्या विरोधात दाद मागण्याचा हक्क पीडितांना मिळवून देतो.
आताही स्वार्थी आणि लोभी वृत्ती बाजूला ठेवून तरुण पिढीच्या आणि पर्यायाने भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तातडीने अन् कठोर उपाययोजना केल्यास शिक्षणक्षेत्रातील खालावलेली स्थिती निश्चितच सुधारू शकेल.
हिंदु संस्कृतीमध्ये असलेल्या प्रत्येक सणाला ‘अध्यात्मशास्त्रीय’ महत्त्व आहे. अशा महान हिंदु संस्कृतीला पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण कुठे तरी विसरत चाललो आहोत. त्यामुळे सणांचे पाश्चात्त्यीकरणासमवेत बाजारीकरणही होत आहे.
ताण हा प्रत्येकाच्या जीवनात असतोच, मग तो कार्यालयीन अधिकारी असो वा विद्यार्थी असो ! विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परीक्षा म्हटले की, नकळत ताण आलाच. मग तो वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याच्या मनाची काहीशी स्थितीही पहिल्यांदा १० वीची बोर्डाची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यासारखीच असते.
राष्ट्राच्या उभारणीमध्ये कायदा-सुव्यवस्था टिकून रहाण्यासाठी जनता आणि शासनकर्ते अथवा प्रशासन दोघांचाही परिपूर्ण सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे.