विद्यार्थी घडणारे शिक्षण हवे !

प्राचीन काळी भारतामध्ये गुरुकुल शिक्षणव्यवस्थेतून घडलेले प्रतिभासंपन्न विद्यार्थी राष्ट्रउभारणीत मोठे योगदान द्यायचे. याउलट सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने घडण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे.

‘भक्ती’चेच कवच हवे !

महिलांनी स्वतःतील ‘शक्ती’ जागृत करण्याची वेळ आली आहे. यासाठी ‘धर्माचरण करून भक्ती वाढवणे’ आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीने सर्व गोष्टींसमवेत स्वतःतील भक्ती वाढवणे आवश्यक आहे. भक्तीचे कवच कुणीही भेदू शकणार नाही, हे नक्की !

‘जंगली रमी’चे भयावह वास्‍तव !

या समस्‍येकडे गांभीर्याने पाहून हे सर्व कसे थांबेल यांसाठी धोरणात्‍मक निर्णय घेणे आवश्‍यक आहे, तसेच जुगाराविषयी जाहीरपणे समर्थन करणार्‍या मंडळींवरही कडक वचक बसवणेही तितकेच आवश्‍यक आहे. हीच सूज्ञ जनतेची अपेक्षा !

भारतीय वाहनांची नावे स्‍वदेशीच हवी !

‘नावात काय’ म्‍हणून सोडून न देता ‘नावातच सगळे आहे’, हे लक्षात घेऊन स्‍वदेशी आस्‍थापनांनी तरी किमान आपल्‍या वाहनांना स्‍वदेशी नावे द्यावीत. या छोट्या; पण महत्त्वाच्‍या प्रयत्नातून स्‍वभाषेला आणि पर्यायाने राष्‍ट्राला ऊर्जितावस्‍था प्राप्‍त होण्‍यास साहाय्‍य होणार आहे.

श्री. लक्ष्मण माने

‘उपराकार’ ‘उपरे’च का ?

लक्ष्मण माने यांना सनातन हिंदु धर्माचा तिरस्‍कार करण्‍याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, तसेच सनातन हिंदु धर्माची गटाराशी तुलना करून माने यांनी सूर्यावर थुंकण्‍याचा प्रकार केला आहे.

मंदिरे पर्यटनस्थळे नाहीत !

प्रत्येक भाविकाने तीर्थस्थळ किंवा देवालय हे निव्वळ पर्यटनस्थळ नसून आपले ऊर्जा स्थान आहे, हे लक्षात घ्यावे.

‘स्त्री’शक्तीचे कौतुक !

बीड जिल्ह्यात प्रथमच काही दिवसांपूर्वी महिला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पदभार स्वीकारला. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी स्वत:च्या अधिकारांचा अपेक्षित असा वापर करत नसल्याने जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास अद्याप झालेला नाही, असा अप्रसन्नतेचा सूर जिल्ह्यातील सामान्य जनतेतून दिसत आहे.

ओझ्याविना अध्ययन !

के.ई.एम्. रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी वर्ष २०१८ मध्येच सर्वेक्षण करून असे सांगितले होते की, मुंबई येथील ४१ टक्के विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीचा त्रास चालू झाला.

मंदिरेही असुरक्षित ?

महान भारतीय संस्‍कृती असलेल्‍या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्‍यासाठी छोट्यातल्‍या छोट्या गुन्‍ह्यालाही त्‍वरित कठोर शिक्षा होणे आवश्‍यक आहे.

‘कट प्रॅक्‍टिस’ची कीड संपवा !

रुग्‍णांच्‍या परिस्‍थितीचा अपलाभ घेणार्‍या या प्रवृत्तीला आळा घालण्‍यासाठी सरकार कायदा करणार असेल, तर जनता त्‍याचे स्‍वागतच करील. कायदा हा अन्‍यायाच्‍या विरोधात दाद मागण्‍याचा हक्‍क पीडितांना मिळवून देतो.