मंदिर सरकारीकरण : हिदूंसाठी एक अभिशाप !
हिंदुबहुल भारतात हिंदु मंदिरांच्या प्रथा आणि परंपरा न्यून करायला, हा काय पाकिस्तान आहे का ?
हिंदुबहुल भारतात हिंदु मंदिरांच्या प्रथा आणि परंपरा न्यून करायला, हा काय पाकिस्तान आहे का ?
नुकतेच अंनिसचे शाम मानव यांनी बागेश्वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांना ‘चमत्कार दाखवा आणि ३० लाख रुपये बक्षीस मिळवा !’, असे आवाहन केले होते. यावर शाम मानव यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य किती थोतांड आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळी राबवण्यामागे नेमके काय षड्यंत्र आहे, याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत. १. विदेशी पैशाच्या … Read more
संमेलनात मराठीजन, मराठी भाषा, साहित्यिक हे केंद्रस्थानी न रहाता दिखाऊ, राजकारणी-पुरोगामी यांच्यासमोर नांगी टाकणारी, महागडी साहित्य संमेलने, असे त्याला स्वरूप प्राप्त होत आहे. आता सामान्य मराठीजनांनीच पुढाकार घेऊन संमेलनाचा मूळ गौरव प्राप्त होईपर्यंत पाठपुरावा करावा !
यंदाच्या अर्थसंकल्पात लहान-मोठे शेतकरी, फळबाग ‘स्टार्टअप’ यांसाठी भरीव तरतूद केलेली दिसून येते. चालू वर्ष हे ‘भरडधान्याचे वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. त्यासाठी केलेली तरतूद ही चांगली गोष्ट आहे.
– पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समिती, पुणे.
उत्तरप्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे मुख्तार अन्सारीच्या संदर्भात गाझीपूर येथील सत्र न्यायालयाचा निवाडा रहित व्हावा, यासाठी राज्य सरकारने उत्तरप्रदेश उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली होती.
साधना किंवा उपासना केल्यावर मनुष्याच्या वृत्तीत पालट होतो, याचे सर्वोत्तम उदाहरण, हे वाल्मीकि ऋषींचे आहे. त्यामुळे बालसुधारगृहामध्ये मुलांवर नामजपादी साधनेचे अन् धर्मशिक्षणाचे संस्कार करणे हाच यावरील अंतिम उपाय आहे !
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद़्घाटन प्रथेप्रमाणे बहुतांश वेळा राजकीय नेत्यांच्या हस्ते होते. ९५ व्या उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद़्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते थाटात पार पडले.
न्यूझीलंडमधील लोकांना हिंदु संस्कृतीचे जे मोल कळते, ते भारतियांना न कळणे, हे हिंदूजनांना लज्जास्पद !
जगातील पाचवी अर्थव्यवस्था असतांना जनता स्वतःच्या किमान गरजा भागवण्यासाठी सक्षम नसणे, हे चांगले लक्षण नाहीच ! असो, काही खाचखळगे सोडले, तर यंदाचा अर्थसंकल्प थेट सर्वसामान्यांचे दैनंदिन आयुष्य सुखकर करणारा आहे. ‘विविध माध्यमांतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शेवट गोड केला आहे’, असेच म्हणता येईल !
सध्या अनेक लोक वारंवार सर्दी, खोकला होणे किंवा शिंका येणे यांमुळे त्रासलेले आहेत. असे होण्यामागे एक सर्वसाधारण कृती कारण ठरू शकते आणि ती बहुधा दुर्लक्षित रहाते. ही कृती म्हणजे सध्या ‘थंड ऋतु असूनही प्रतिदिन शिरःस्नान (डोक्यावरुन अंघोळ) करणे’.