बिहार राज्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि मंदिर विश्वस्त यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार राज्यातील सारन, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गया, पाटलीपुत्र, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ पार पडले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .

कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्‍या समितीची स्थापना !

पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्‍या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ‘‘भारत धर्मनिरपेक्ष देश आहे; म्हणून सरकारनेही अवैध असणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ त्वरित रहित करावे !’’

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील परमार्थ निकेतनमध्ये ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी होणार ‘नारीसंसद’ !

या संसदेमध्ये ‘कुटुंब रचना आणि कार्यप्रणाली काय आहे ? आणि ती कशी असावी ?’, तसेच मुक्त संवादामध्ये ‘महिलांसाठी काय चांगले होईल ?’ आणि ‘महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण’ या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

‘वन्दे मातरम्’ महामंत्राचा अबू आझमी यांच्याकडून अवमान ! – शिवराय कुलकर्णी, भाजप

‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार्‍या मुसलमान नेत्यांच्या निष्ठा या देशाशी नाहीत, असेच कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

‘वन्दे मातरम्’ला विरोध करून काँग्रेसने दाखवली देशविरोधी मानसिकता ! – राम कुलकर्णी, प्रवक्ते, भाजप

‘वन्दे मातरम्’ला विरोध करणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात ‘वन्दे मातरम्’ म्हणत फासावर चढलेल्या हुतात्म्यांचा एकप्रकारे अपमानच केला असून त्यासाठी त्यांनी देशाची क्षमा मागावी,

गोवंडी येथील स्वामी समर्थ मठाच्या दानपेटीतील १४ सहस्र रुपयांची चोरी !

चोरट्यांना पोलिसांचे भय न राहिल्याने मंदिरेही आता असुरक्षित झाली आहेत ! अशी अकार्यक्षम यंत्रणा जनतेचे काय रक्षण करणार ?

वाळूचोरी होणार्‍या भागांतील अधिकारी होणार निलंबित ! – राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील अनेक जिल्ह्यांत वाळूचोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. लिलाव बंद असतांनाही राजरोसपणे वाळू तस्कर वाळूची चोरी करत आहेत.

गोवा : रामनाथी (फोंडा) येथील श्री रामनाथ देवस्थानात सीमोल्लंघन आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

येथील श्री रामनाथ देवस्थानात आश्विन शुक्ल दशमी या दिवशी (५ ऑक्टोबरला) सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

नागपूर जिल्ह्यामध्ये ‘स्वाईन फ्लू’चा संसर्ग मोठ्या प्रमाणावर

जिल्ह्यामध्ये २४ घंट्यांमध्ये २ नवीन ‘स्वाईन फ्लू’ग्रस्त व्यक्ती आढळल्या. या आजाराने ८ मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ‘स्वाईन फ्लू’मुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्के नोंदवले गेले आहे.

पुणे येथील चांदणी चौकातील पूल बांधण्याचा व्यय २५ लाख; पाडण्याचा व्यय दीड कोटी !

येथील चांदणी चौकातील पूल पाडण्याची घटना केवळ पुण्यातच नव्हे, तर देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. ६०० किलो स्फोटके वापरूनही पूल पूर्णपणे पडला नाही, तो खिळखिळा झाला, काही ‘गर्डर’ आणि स्टीलचे अवशेष शिल्लक राहिले.