मंदिराच्या परिसरात भीक मागणार्या १८ बालकांना बालसुधारगृहात पाठवले !
येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहरात भीक मागणार्या १८ बालकांना ‘बाल संरक्षण समिती’च्या पथकाने कारवाई करत कह्यात घेतले. बालकांमध्ये १५ मुले आणि ३ मुली यांचा समावेश आहे.
येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहरात भीक मागणार्या १८ बालकांना ‘बाल संरक्षण समिती’च्या पथकाने कारवाई करत कह्यात घेतले. बालकांमध्ये १५ मुले आणि ३ मुली यांचा समावेश आहे.
इराण सरकारची दडपशाही ! अशा दडपशाहीतून आंदोलन अधिक तीव्र होते, हे सरकारने लक्षात ठेवायला हवे !
हिंदूंच्या मंदिरामध्ये वादामुळे तेथील धार्मिक कार्यासाठी अनुमती घेण्यास सांगणारे प्रशासन कधी अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळाच्या वादामध्ये असा आदेश देते का ?
देशद्रोह्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्यांवरही गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
१-२ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले आणि काश्मीरमधील जिहादी विचारसरणी नष्ट केली, तरच तो नष्ट होईल !
टी. राजा सिंह यांना तेलंगाणा सरकारकडून न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांचे सर्व खटले महाराष्ट्र, कर्नाटक अथवा गोवा या शेजारी राज्यांत हस्तांतरित करण्यात यावेत.
भारतातील आणि महाराष्ट्रातील हिंदूंच्या मुठी जर आवळल्या, तर या लोकांना कुठे पळावे लागेल, हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.
या प्रथेमुळे किती जणांना संसर्ग झाला, याची काही माहिती संघटनेकडे आहे का ? ‘हिंदूंची प्रथा नष्ट करण्यासाठी मुद्दामहून अशी कारणे दिली जात आहेत’, हे हिंदू जाणून आहेत !
पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोेषणा दिल्याचे प्रकरण
नंदुरबार येथील विवाहितेचे संशयास्पद मृत्यू प्रकरण