
‘एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तेथून ते इच्छेनुसार न काढता येणे’, हे धोक्याचे असते. अशी अवस्था मोठी तापदायक असते. आपल्या बहुतेक सर्व दुःखांचे कारण हेच की, एखाद्या विषयावरून इच्छेनुसार मन काढून घेण्याची शक्ती आपल्या ठिकाणी नसते.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
चैन आणि गरज यांतील भेद
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच