सर्व दुःखांचे मूळ कारण !

स्वामी विवेकानंद

‘एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तेथून ते इच्छेनुसार न काढता येणे’, हे धोक्याचे असते. अशी अवस्था मोठी तापदायक असते. आपल्या बहुतेक सर्व दुःखांचे कारण हेच की, एखाद्या विषयावरून इच्छेनुसार मन काढून घेण्याची शक्ती आपल्या ठिकाणी नसते.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)