
मुंबई – महायुती सत्तेत आली, तर मुंबईचे परत ‘बाँबे’ करतील, हे तर शक्यच नाही; मात्र उद्धव ठाकरे हे सत्तेत आले, तर मुंबईचे ‘महंमद लँड’ नक्कीच करतील, असे वक्तव्य राज्याचे मत्स्योत्पादन आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘पूर्वी शिवसेना आहे; म्हणून मुंबई आहे, असे म्हटले जायचे. आता ‘उद्धव ठाकरे आहेत; म्हणून बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत’, असे नवे समीकरण झाले आहे. उद्धव ठाकरे यांचे राज्य असलेल्या मुंबईमध्ये ‘टिस्स’च्या अहवालानुसार बांगलादेशी आणि रोहिंगे यांची संख्या वाढत चालली आहे.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !