
मुंबई – छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आता लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणार्या प्रवाशांच्या सामानाची पडताळणी सुरक्षारक्षकांकडून होणार आहे. या पडताळणीत स्कॅनरद्वारे पडताळणी होईल. त्यावर ‘स्टिकर’ लागेल आणि नंतरच बॅग किंवा अन्य सामान प्रवाशांच्या हातात दिला जाऊन त्यांना पुढचा प्रवास करता येईल. विमानतळाप्रमाणे आता येथून निघणार्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी ही पडताळणी आता अनिवार्य करण्यात आली आहे. माल वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या गाड्या यांच्या स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर हे ‘स्कॅनर’ बसवण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या स्थानकांकडे जाणार्या सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात आले आहेत.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !