
मुंबई – छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आता लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणार्या प्रवाशांच्या सामानाची पडताळणी सुरक्षारक्षकांकडून होणार आहे. या पडताळणीत स्कॅनरद्वारे पडताळणी होईल. त्यावर ‘स्टिकर’ लागेल आणि नंतरच बॅग किंवा अन्य सामान प्रवाशांच्या हातात दिला जाऊन त्यांना पुढचा प्रवास करता येईल. विमानतळाप्रमाणे आता येथून निघणार्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी ही पडताळणी आता अनिवार्य करण्यात आली आहे. माल वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या गाड्या यांच्या स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर हे ‘स्कॅनर’ बसवण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या स्थानकांकडे जाणार्या सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात आले आहेत.
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार