मनुष्या-मनुष्यात भेद केवळ श्रद्धेमुळेच !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘मनुष्या-मनुष्यात जर काही भेद असेल, तर तो श्रद्धेमुळेच होय. अन्य कशामुळे नाही. ‘एक जण थोर, तर दुसरा सामान्य आणि दुर्बल’, असे कशामुळे होत असेल, तर ते श्रद्धेमुळेच.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)