५१ वर्षे मठाची भूमी वक्फ बोर्डाकडे रहाण्यास उत्तरदायी असणार्‍या सर्वांना शिक्षा करा !

‘वक्फ बोर्डाने बळकावलेली सिंदगी (कर्नाटक) येथील गुरुबसव विरक्त मठाची कोट्यवधी रुपयांची १.३० एकर भूमी ५१ वर्षांच्या अथक संघर्षानंतर मठाला परत मिळाली आहे. गुरुबसव विरक्त मठ सेवा समितीचे सचिव निंगप्पा गुरुबसवप्पा पट्टणशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलतांना ही आनंदाची बातमी सांगितली.’ (५.१२.२०२५)