फलक प्रसिद्धीकरता
प्रत्येक काश्मिरीवर बोटे रोखली जात आहेत. यासाठी उत्तरदायींना विचारा की, या डॉक्टरांना (बाँबस्फोटातील आरोपींना) हा मार्ग का स्वीकारावा लागला ? कारण काय होते ?, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देहली बाँबस्फोटावरून केले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
(म्हणे) ‘डॉक्टरांना विचारा त्यांनी बाँबस्फोटाचा मार्ग का निवडला ?’ – Farooq Abdullah
भारतात हिंदु पोलीसही असुरक्षित !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
‘कॉर्पाेरेट जिहाद’ला रोखा !
आतंकवाद्यांनी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची केली रेकी !
भारतातील कायद्याची स्थिती जाणा !