अशी मागणी का करावी लागत आहे ?

फलक प्रसिद्धीकरता

आज प्रतिदिन ७० ते ८० सहस्र गायींची हत्या होते. गोमांस निर्यातीत भारत दुसर्‍या स्थानावर आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी वेळीच गायीला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा, असे आवाहन ज्योतिर्मठाचे सचिव पू. किशोरशास्त्री दवे यांनी केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :