
ठाणे – भिवंडी-कल्याण रस्त्यावर खड्ड्यात तोल जाऊन राज सिंह (वय १९ वर्षे) हा दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला पडला. त्याच वेळी तेथून जाणारा भरधाव कंटेनर त्याच्या शरिरावरून गेला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीररीत्या घायाळ झाला आहे.
या घटनेमुळे भिवंडी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातानंतर जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
संपादकीय भूमिका
|
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani