
ठाणे – भिवंडी-कल्याण रस्त्यावर खड्ड्यात तोल जाऊन राज सिंह (वय १९ वर्षे) हा दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला पडला. त्याच वेळी तेथून जाणारा भरधाव कंटेनर त्याच्या शरिरावरून गेला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीररीत्या घायाळ झाला आहे.
या घटनेमुळे भिवंडी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातानंतर जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
संपादकीय भूमिका
|
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !