अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांची पाकला चेतावणी

काबुल (अफगाणिस्तान) – पाकच्या वायूदलाने २२ सप्टेंबरला स्वतःच्याच देशातील खैबर पख्तूनख्वाच्या तिराह खोर्यातील एका गावावर बाँबफेक केल्यामुळे ३० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी ‘पाकिस्तानचे लवकरच तुकडे होतील’, अशी चेतावणी दिली आहे. पाकिस्तानच्या सरकारने पश्तून लोकांकड नेहमीच दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला. खैबर पख्तूनख्वामध्ये पठाणी लोक बहुसंख्य असून त्यांना पाकपासून वेगळे होऊन स्वतंत्र देश निर्माण करायचा आहे आणि त्यामुळे ते सशस्त्र आंदोलन करत आहेत.
सालेह यांनी सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत पाकला विचारले की, जर पाकिस्तानी वायू दलाने असा प्रकार पंजाब प्रांतात केला असता आणि त्यात २३ नागरिक मारले गेले असते, तर काय झाले असते ?
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !