अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांची पाकला चेतावणी

काबुल (अफगाणिस्तान) – पाकच्या वायूदलाने २२ सप्टेंबरला स्वतःच्याच देशातील खैबर पख्तूनख्वाच्या तिराह खोर्यातील एका गावावर बाँबफेक केल्यामुळे ३० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी ‘पाकिस्तानचे लवकरच तुकडे होतील’, अशी चेतावणी दिली आहे. पाकिस्तानच्या सरकारने पश्तून लोकांकड नेहमीच दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला. खैबर पख्तूनख्वामध्ये पठाणी लोक बहुसंख्य असून त्यांना पाकपासून वेगळे होऊन स्वतंत्र देश निर्माण करायचा आहे आणि त्यामुळे ते सशस्त्र आंदोलन करत आहेत.
सालेह यांनी सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत पाकला विचारले की, जर पाकिस्तानी वायू दलाने असा प्रकार पंजाब प्रांतात केला असता आणि त्यात २३ नागरिक मारले गेले असते, तर काय झाले असते ?
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत