‘वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ !

जे.एन्.यू. सारखी विद्यापिठेच देशविरोधी केंद्रे बनवली जात असतील, तर आपली मुले अर्बन नक्षलवादापासून सुरक्षित रहातील का ? हे लक्षात घ्या आणि या महत्त्वाच्या विषयावर होणार्या विशेष परिसंवादास अवश्य उपस्थित रहा, असे आवाहन ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक : १९ ऑगस्ट २०२५,
वार : मंगळवार, वेळ : सायं. ६
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !
आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !