
दोन पैसे हातात घेऊन आणि स्वतःला मोठे समजून एखाद्या भिकार्याला म्हणू नका, ‘अरे भिकार्या, घे दोन पैसे.’ उलटपक्षी तुमच्यासमोर तो गरीब माणूस उभा आहे, याविषयी कृतज्ञता बाळगा; कारण त्याला दान दिल्याने स्वतःचीच उन्नती आणि स्वतःचाच विकास करून घेण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली असते. दानाच्या योगाने घेणारा नव्हे, तर देणाराच धन्य होत असतो.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !