
आपल्या राष्ट्राच्या रक्तात एक भयंकर रोग शिरत आहे, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा उपहास करणे आणि कोणत्याही गोष्टीचा गंभीरपणे विचार न करणे हा होय. हा रोग आपण दूर केलाच पाहिजे, तो आपण नष्ट केलाच पाहिजे. शक्तीसंपन्न व्हा, श्रद्धा असू द्या आणि मग बाकीच्या सर्व गोष्टी आपोआप जुळून येतील.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे !
देशाचे अधःपतन होण्यामागील कारण
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व